रोहिंग्या मुस्लिम आहेत तरी कोण ? केंद्र सरकारने रोहिंगे मुस्लिमांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयावर पुरोगामी विचारांच्या पत्रकार मंडळींनीं रोहिंग्या मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा माध्यमां मार्फत गवगवा सुरु केला. त्यातच मानवाधिकार NHRC (
पाठपुरावा
गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७
शनिवार, ७ मे, २०१६
मराठा म्हणजे नक्की कोण ?
मराठा म्हणजे नक्की कोण ????
म्हणे बाप माझा वसे पंढरीत !
आई राहते नित्य तुळजापुरात !!
तया दर्शनासाठी आतुरलेला !
मराठा म्हणावे अशा वाघराला !!
महाराष्ट्रातील सहा कोटी जनते पैकी ज्या लोकांचे श्रद्धास्थान आई तुळजाभवानी खंडोबा ,महालक्ष्मी,श्री गणेश,विठोबा व बाराजोतीरलिंग आहेत त्याच बरोबर जो भगव्या समोर नतमस्तक होतो तो मराठा ही साधी आणि सोपी व्याख्या आहे ....मराठा ही जात नसून मराठा ही वृत्ती आणि याच वृत्तीतुन घडलेला प्रदेश म्हणजे मराठा ...
खडे सैन्य घेई अटकपार जाई।
जिथें म्लेंच्छ भेटे तिथेँ सूड घेई।।
सदा धाव ज्याची असे उत्तरेला।
मराठा म्हणावे अशा वाघराला
याचे विस्तृत स्पष्टीकरण केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की उत्तर हिन्दुस्थान असेल अथवा दक्षिण हिन्दुस्थान मराठा प्रांतातील लढवय्यानी जिथे आक्रमण केले तेथील लोक आपल्या प्रांतबंधू पूर्वजांना मराठा असेच संबोधत होते बाजीरावांनी आक्रमण केले अथवा मल्हार होळकरांनी आक्रमण केले तरी हे आक्रमण ब्राह्मण अथवा धनगरांनी केले असे न बोलता शत्रु लोक या अक्रमनास मराठ्यांचे आक्रमण किंवा मराठ्यांच विजय किंवा विजयी झालेल्या प्रांताला मराठा प्रांत असे संबोधले जात असे .आपल्या हिन्दुस्तानी राष्ट्रगीतात पंजाब सिंध गुजरात मराठा या काव्य पंक्ती येतात या पंक्ती मध्ये मराठा या प्रांताचा उल्लेख येतोय येथेही
आपल्या लक्षात येईल की मराठा हा प्रांत वाचक शब्द आहे जातीय वाचक
शब्द नाही ...हिंदू संस्कृती नुसार मराठा प्रांतातील (समाजातील )कार्या नुसार कर्मा नुसार जाती लक्षात घेऊयात.देशमुख,पाटील,कोळी,माळी,नाव्ही,धनगर,परिट,शिंपी,मांग,ब्राह्मण,महार,कोष्टी,वंजारी,वडार,वाणी,कुणबी ई. समस्त जाती मराठा समाजात मोडतात....हा लेख प्रपंच मांडण्याचा हेतू इतकाचसैराट नावाच्या चित्रपटाने जातीय क्लेश निर्माण केलाय त्या जातीय क्लेशातून मराठा समाजाचे सामाजीक नुकसान होत आहे.त्या चित्रपटात आपल्या पाटील समाजाची प्रतिमा खराब दाखवली आहे असे मी या चित्रपटावर टिका करणाऱ्या कडून ऐकले आहे .मुळात हा चित्रपट आहे चित्रपटातील घटना काल्पनिक असतात. पाटील समाजाची प्रतिमा खरच तशी असली असती! तर पाटलाला कोणी आमदार खासदर नगरसेवक सरपंच म्हणून निवडून दिले असते का ? हा प्रश्न स्वतःच्या मनालाविचारा . असले फालतू चित्रपट किती आले आणि किती गेले वास्तव आणि काल्पनिकतेत बराच फरक असतो ...
जय महाराष्ट्र ..
जय श्री राम जय शिवराय
म्हणे बाप माझा वसे पंढरीत !
आई राहते नित्य तुळजापुरात !!
तया दर्शनासाठी आतुरलेला !
मराठा म्हणावे अशा वाघराला !!
महाराष्ट्रातील सहा कोटी जनते पैकी ज्या लोकांचे श्रद्धास्थान आई तुळजाभवानी खंडोबा ,महालक्ष्मी,श्री गणेश,विठोबा व बाराजोतीरलिंग आहेत त्याच बरोबर जो भगव्या समोर नतमस्तक होतो तो मराठा ही साधी आणि सोपी व्याख्या आहे ....मराठा ही जात नसून मराठा ही वृत्ती आणि याच वृत्तीतुन घडलेला प्रदेश म्हणजे मराठा ...
खडे सैन्य घेई अटकपार जाई।
जिथें म्लेंच्छ भेटे तिथेँ सूड घेई।।
सदा धाव ज्याची असे उत्तरेला।
मराठा म्हणावे अशा वाघराला
याचे विस्तृत स्पष्टीकरण केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की उत्तर हिन्दुस्थान असेल अथवा दक्षिण हिन्दुस्थान मराठा प्रांतातील लढवय्यानी जिथे आक्रमण केले तेथील लोक आपल्या प्रांतबंधू पूर्वजांना मराठा असेच संबोधत होते बाजीरावांनी आक्रमण केले अथवा मल्हार होळकरांनी आक्रमण केले तरी हे आक्रमण ब्राह्मण अथवा धनगरांनी केले असे न बोलता शत्रु लोक या अक्रमनास मराठ्यांचे आक्रमण किंवा मराठ्यांच विजय किंवा विजयी झालेल्या प्रांताला मराठा प्रांत असे संबोधले जात असे .आपल्या हिन्दुस्तानी राष्ट्रगीतात पंजाब सिंध गुजरात मराठा या काव्य पंक्ती येतात या पंक्ती मध्ये मराठा या प्रांताचा उल्लेख येतोय येथेही
आपल्या लक्षात येईल की मराठा हा प्रांत वाचक शब्द आहे जातीय वाचक
शब्द नाही ...हिंदू संस्कृती नुसार मराठा प्रांतातील (समाजातील )कार्या नुसार कर्मा नुसार जाती लक्षात घेऊयात.देशमुख,पाटील,कोळी,माळी,नाव्ही,धनगर,परिट,शिंपी,मांग,ब्राह्मण,महार,कोष्टी,वंजारी,वडार,वाणी,कुणबी ई. समस्त जाती मराठा समाजात मोडतात....हा लेख प्रपंच मांडण्याचा हेतू इतकाचसैराट नावाच्या चित्रपटाने जातीय क्लेश निर्माण केलाय त्या जातीय क्लेशातून मराठा समाजाचे सामाजीक नुकसान होत आहे.त्या चित्रपटात आपल्या पाटील समाजाची प्रतिमा खराब दाखवली आहे असे मी या चित्रपटावर टिका करणाऱ्या कडून ऐकले आहे .मुळात हा चित्रपट आहे चित्रपटातील घटना काल्पनिक असतात. पाटील समाजाची प्रतिमा खरच तशी असली असती! तर पाटलाला कोणी आमदार खासदर नगरसेवक सरपंच म्हणून निवडून दिले असते का ? हा प्रश्न स्वतःच्या मनालाविचारा . असले फालतू चित्रपट किती आले आणि किती गेले वास्तव आणि काल्पनिकतेत बराच फरक असतो ...
जय महाराष्ट्र ..
जय श्री राम जय शिवराय
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)